पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंधश्रद्धा कशाला म्हणावे

खरी अंधश्रद्धा म्हणजे विश्वास..!!! T.V वर दाखवलेले जाणारे ऍड ( जाहिरात ) ही खरी अंधश्रद्धा पसरवतात.आणि याला बळी पडतात स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेणारे, ते कसे तर , 🔴FEAR LOVALY ( फेयर लवली ) लावल्यावर् माणुस गोरा होतो म्हणे, आणि याचा वापर विज्ञानवादी लोक आवडीने करतात.अश्या क्रीम लावून जर मानुस गोरा झाला असता तर जगात कोण काळा राहिला च नसता ना? आता बघा या लोकांनी त्या क्रीम वर् आपली श्रद्धा ( विश्वास )ठेवला.आणि या असल्या भोंदू क्रीम वर हे विज्ञानवादी लोक बळी पडतात . 🤔आता सांगा ही अंधश्रद्धा नव्हे का?अजुन 🔴बोरवीटा ,हॉर्लिक्स ,कोम्पेलन ई.हे पावडर दुधात टाकल्याने म्हणे पोर हुशार होतात .पोरांची बुद्धि तेज होती म्हणे? आता मला सांगा मग आपल्या भारतीय महात्मानीं कोणता बोरवीटा पिला होता. उलट भारतीय महात्मा नां नीट पोटभर अन्न हि मिळाले नाही.तरि त्यांची बुद्धि तेज होती. 🤔मग ही अंधश्रद्धा नव्हे का? आमके सेंट मारल्याने स्त्रियां माघे लागतात.. ही तर पक्की अंधश्रद्धाच आहे. 😰 आणि याचा वापर जास्त विज्ञानवादी लोकच् करतात. अजुन एक जाहिरात आहे.आपण पाहिली असेल या नसेन् ती जाहिरात अशी की

हिंदुराष्ट्र

विश्व में एक या दो नहीं 13 हिन्दू राष्ट्र है, जानिये कौन कौन है यह हिन्दू राष्ट्र ? 0 क्रांति दूत बुधवार, 25 मई 2016 जब लोग कहते हैं कि विश्व में केवल एक ही हिन्दू देश है तो यह पूरी तरह गलत है यह बात केवल वे ही कह सकते हैं जो हिन्दू की परिभाषा को नहीं जानते... वैदिक संध्या हम कैसे सोए और किस दिशा में सोए। - आचार्य ज्ञान प्रकाश वैदिक गौहत्या पर प्रतिबन्ध के विरोध में दिए जा रहे कुतर्कों की समीक्षा - डॉ विवेक आर्य जब लोग कहते हैं कि विश्व में केवल एक ही हिन्दू देश है तो यह पूरी तरह गलत है यह बात केवल वे ही कह सकते हैं जो हिन्दू की परिभाषा को नहीं जानते । इसके लिए सबसे पहले हमें यह जानना होगा कि हिन्दू की परिभाषा क्या है । हिन्दुत्व की जड़ें किसी एक पैगम्बर पर टिकी न होकर सत्य, अहिंसा सहिष्णुता, ब्रह्मचर्य , करूणा पर टिकी हैं । हिन्दू विधि के अनुसार हिन्दू की यह परिभाषा नकारात्मक है कि जो ईसाई मुसलमान व यहूदी नहीं है वे सब हिन्दू है। इसमें आर्यसमाजी, सनातनी, जैन सिख बौद्ध इत्यादि सभी लोग आ
आयुर्वेद कोश ~ नाडी परीक्षा : शास्त्र की मस्करी ?? खुलता कळी खुलेना या मालिकेच्या निमित्ताने 'नाडी' परीक्षा यावर प्रचंड मस्करी सुरु आहे . हवा येऊ द्या सारख्या टाईमपास मालिकेचा शिक्षणाने वैद्य असलेला सूत्रसंचालक सुद्धा नाडी परीक्षा करायची आहे मग विजार /पायजमा कोठे आहे ? असे तद्दन फालतू विनोद विनाकष्ट प्रसवताना दिसून येतो . खुलता कळी खुलेना चा नायक लग्नाचे फेरे घेत असताना होणाऱ्या बायकोचा हात हाती घेतो आणि साहेबाना समजते की या गरोदर आहेत . . त्या दिवसापासून आज अखेर नाडी परीक्षा यावर मस्करी होत आहे आणि पर्यायाने आयुर्वेदाची सुद्धा मस्करी होत आहे . . . नाडी परीक्षा यास गेल्या पाच एक वर्षात 'अमूल्य ' महत्व आले आहे . जणू काही नाडी परीक्षण हा २०१० मध्ये लागलेला शोधच जणू . रस्त्यावर पाट्या दिसतात 'नाडी तञ् ' , ' नाडी परीक्षण करून निदान ' वगैरे . . आमच्या गुप्तहेरांनी आणलेल्या विश्वसनीय बातमीनुसार काही 'हाय फाय सर्कल ' मध्ये असे 'नाडी वैद्य ' उठबस करतात आणि रग्गड पैसे कमवतात . अर्थात आमचा आक्षेप पैसे मिळवणे यावर नसून तो तुम्ही &#
वैद्य राज यांच्या निरोगी अशा दहा बोटे हाताच्या स्पर्शाने रोग्यास शांती आणि धैर्य प्राप्त होत असते. तीच नाडी परीक्षा स्पर्श हा मानसिक आणि शारीरिक असा दोन प्रकारचा असतो. कारण मन आणि शरीर ही दोन्ही ही सुख- दु:ख यांचे आधार आहेत हा स्पर्श जेथे अपेक्षित आहे. तो भाग म्हणजेच नाडी होय. अर्थात ह्या नाडीच्या रक्तवाहिनिच्या स्पर्शावरून आंतरिक घडामोडी व असंतुलन जाणूनच औषधी दिली जाते. म्हणूनच नाडी परीक्षा आपले  अनन्यसाधारण महत्व ठेऊन आहे. नाडी परीक्षा हि काही जादूविद्या किंवा मांत्रिकविद्या नाही.हे एक शास्त्र-विज्ञान आहे. पण आज असे नाडीवैद्य फारच कमी आहेत. आतातर नाडी परीक्षा हि फक्त केवळ हृदयाचे स्पंदन मोजण्यापुरतीच आहे. नाडी विज्ञान..

जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती

इमेज
जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात. _*- डॉ. शंकर उमाळे*_ जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते. मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते. जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते. भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते हे शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात. पाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण पाहू. 🍃 *भूगर्भ व नैस

पाण्याचा शोध

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये कृषी विभागात कार्यरत असलेले बी. डी. गुहा यांनी आश्चर्यकारक पद्धतीनं नारळाच्या साहाय्यानं रक्त गट शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढलीय. कोणत्याही व्यक्तीला स्पर्श न करता केवळ १० सेकंदांमध्ये या पद्धतीनं व्यक्तीचा रक्तगट सांगता येतो. तसं पाहिलं तर आत्तापर्यंत नारळ केवळ मंदिरांमध्ये फोडण्यासाठीच वापरलं जायचं... याच नारळाच्या साहाय्याने एखाद्या व्यक्तीचा रक्त गटही सांगता येऊ शकतं, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. पण, गुहा यांच्या दाव्यानुसार, याच नारळाच्या साहाय्याने सिलिंडर भरलेला आहे की रिकामा किंवा जमिनीखाली पाणी आहे किंवा नाही... किंवा जमिनीखालील सुरंग शोधून काढता येऊ शकतात. व्यक्तीचे आठ रक्त गट ए पॉझिटीव्ह, ए निगेटीव्ह, एबी पॉझीटीव्ह, एबी निगेटीव्ह, बी पॉझिटीव्ह, बी निगेटीव्ह, ओ पॉझिटीव्ह आणि ओ निगेटीव्ह असतात. गुहा यांच्या म्हणण्यानुसार, यातील पाच रक्त गट ए पॉझिटीव्ह, एबी पॉझीटीव्ह, बी पॉझिटीव्ह, ओ पॉझिटीव्ह आणि ओ निगेटीव्ह केवळ नारळाच्या साहाय्यानं ते ओळखू शकतात. इतर तीन रक्त गटांच्या बाबतीत शोध अजून सुरू आहे. वेगवेगळ्या रक्त गटांच्या बाबतीत न

आर्यभट

आर्यभट्ट (पाचव्या शतकात सूर्य- चंद्राचे वेध घेणारा महान भारतीय शास्त्रज्ञ) इ. स. ४७६                                                               (भारत)       भारताने आर्यभट्टाची जागतिक श्रेष्ठता कशी आजारामर केली ? भारतामध्ये पाचव्या शतकात एक अलौकिक खागोलशास्त्रज्ञ होऊन गेला , अशी सर्वसाधारण माहिती काही अभ्यासू भारतीयांना होती ; परंतु आर्यभट्टाचे संशोधन किती महत्वाचे होते यासंबंधी बहुसंख्य भारतीय पूर्णपणे अंधारात होते. प्राचीन काळापासून भारतीय शास्त्रज्ञांची एक अद्वितीय परंपरा होती व आहे ; पण सर्वसाधारण नागरिकांना या गोष्टींची काहीच कल्पना नसते! भारताने आपल्या पहिल्या उपग्रहाला ‘ आर्यभट्ट ’ हे नाव दिले , तेव्हा मात्र लोकांना याविषयी जाग आली व आर्यभट्टाने कोणत्या प्रकारचे शास्त्रीय प्रयोग केले व भारताचे नाव जागतिक शास्त्रज्ञांच्या मालिकेत कसे नेऊन बसविले हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. परंतु तरीही अशा जिज्ञासेचा पाठपुरावा करून संपूर्ण अथवा अंशतः माहिती मिळविण्याइतका उत्साह , तत्परता , किती भारतीयांमध्ये आहे , याचा उहापोह कारणाचे हे स्थळ नव्हे. मात्र खागोल विज्ञान

संख्या

संख्या https://mr.wikipedia.org/s/gf0 संख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे. प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे ( एक ते नऊ आणि शून्य ) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. "आसा' या वैदिक काळाच्या प्रारंभी असलेल्या वायव्य भारतात राहणाऱ्या भारतीय गणितज्ज्ञांनी सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकाच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या "आसा' यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा पद्धतीने लिहिलेले आकडे हिंदासा नावाने ओळखले जाऊ लागले. साधारणतः इ.स. ५०० च्या सुमारास आर्यभट्टकृत दशमान पद्धतीचा प्रसार झाला. शून्यासाठी ख या शब्दाचा वापर केला गेला. नंतर त्याला शून्य असे संबोधले गेले. इंग्लिश पद्धतीत थाउजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत. विविध कोशांमध्ये किंवा पुस्त