पोस्ट्स

मूर्तीचा तिरस्कार

 ||मूर्तीचा तिरस्कार ||ग्रामगीता          * मूर्ती जायचे स्मारक |त्याच्या गुणकर्माची नाही भूक | मूर्तीच देव ठरवोनी लोक |करीती अति वेडेचार ||५|| * एरव्ही कितीही पूजिली मूर्ती |तरी वाढचि घेईल भ्रांती | न मिळेल कदाकाळी शांती |जानामनासी ||१०१||  * याच्यावरोनी फिरवावा ट्रक्टर |म्हणजे सर्वची होतील एकाकार | काय मंदिरावाचून पडेल अंतर |भक्तीत काही?||६०|| सज्जनाने दगड पूजिला |इतरांना तो मोठा देव झाला | वाळला त्याचा लोकांकी भला |यात्रा भरली त्यापरी ||३७|| करावयाचे ते कोणी न करी |भांडणे करिती घरोघरी | वा रे !मूर्तीपूजेची थोरी |कळली लोकां ||२७ राष्ट्रसंत

शास्त्र द्रोह

  तुपावाचोनी नको भोजन |हे शास्त्रवाचन पाळतो कोण ?मग मृतासीच तूप चोळाया जाण |शास्त्रवचन का सांगावे ?||३३|           सर्व भोजनी उत्तम भोजन |ज्यात गोधृतदुग्धतक्रपण ||sh समजावे अमृताचे सेवन | शरीरासाठी ||१२७ || --->शास्त्रचा विरोध हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे कीर्ती तोची स्वर्ग खरा |अपकीर्ती नरकाचा पसारा |याच जगी यांचा व्याप सारा |पाहती प्राणी ||६३|| एरव्ही स्वर्गस्थळीही गेले |तरी कुकर्म,दुःखाची देवेंद्राला |नव्याण्णव यज्ञे करोनि झाला |सर्प नहुष अहंकारे ||६३|| म्हमोनी कर्यातची स्वर्ग-नर्क |सकाम ग्रंथाचे फोल कौतुक |मिथ्या कल्पनात भुलले लोक |स्वर्थियांच्या ||६४| -->शास्त्र पुराने जे सांगतात ते सर्व काल्पनिक आहे आणि राष्ट्रसंत सागतात ते सत्य ? काही सज्जन तीर्थासि जाती |अस्थि-राख भरोनि नेती |म्हणे गंगोदके नाहीशि होते पापे त्याची ||८५|| कांश्या तु मरणान्मुक्ती |एसी लोकी वळली भ्रांती?|गंगाजळी किडेही मरती |तरी ते काय मुक्त झाले ?||८६|| --->मोक्ष देऊनी उदार |कशी होय कीर |परी वेचे लागे शरीर |तिये गावी ||ज्ञानेश्वर महाराज आदी संत तीर्थाचे समर्थन करतात आणि राष्ट्रसंत   तिरस्कार            

रासट्रसंताचा धर्मद्रोह

 १ ] आपणची मंदिर मूर्ती पुजारी | आपणची पुष्पे होऊनी पूजा करी || आपणची देवरूपे अंतरी |पावे भक्ता |१ \२|| -->१ पासून ते १० \१२ --| पर्यंत विश्वव्यापक रचना केली . अशी विश्वात्मक भावना असताना सत्य लपले कोठे हाच मोठा प्रश्न आहे??? संत .संन्याशी ,धर्म .शास्त्र .पंथ .सप्ताह तीर्थ .यात्रा .सर्वांचा अपमानित केले २  ]पुण्यक्षेत्र पंढरपुरी |बैसलो असता चंद्रभागे तीरी || स्पुरू लागली ऐसे अंतरी |विश्वाकार वृत्ती  |१ \४४ || -->दगडाच्या देवाने ग्रामगीता लिहिण्याची स्पुर्ती दिली आणि त्यांच्या विरोधात सिद्धांत मांडलेत  मुर्ती पूजेच्या विरुद्ध अनेक भजने लिहिली आहेत , आणि हा सर्व हेतूपुरस्कर विरोध आह||५|| मूर्ती जायचे स्मारक |त्याच्या गुणकर्माची नाही भूक | मूर्तीच देव ठरवोनी लोक |करीती अति वेडेचार ||      || सुंदर समन्वय साधला ||  ३ ] निपुत्रिकास अधोगती |ऐसे जे ग्रंथवेत्ते म्हणती | त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती |दुसरी होती ||७५||   भारती ऐसा काळ आला |संन्यासी देती ज्याला त्याला | महत्त्व न दयावे लग्नकार्याला |ऐसे झाले ||७६||    ज्याचे त्याने तप करावे |ऐसे धरले बहुतांच्या जीवे | म्हणोनी हे बंधन घाल

~ || ज्ञानेश्वरी ई-पारायण || ~: ई-ज्ञानेश्वरी अध्याय़ पहिला - अर्जुनविषादयोग

~ || ज्ञानेश्वरी ई-पारायण || ~: ई-ज्ञानेश्वरी अध्याय़ पहिला - अर्जुनविषादयोग : || || || || || For Google Crome
वैदिक धर्माचे तुकडे वैदिक आर्य हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ ,संप्रदाय आहेत. परंतु ते सर्व एकोप्याने नांदत होते . परंतु अलीकडे इंग्रजांच्या डिवाईड अँण्ड रूल ह्या नियमाने सरकार ,संस्था ,आणि इतर प्रसिद्धी प्रिय असणाऱ्या लोभी लोकांनी त्यात वेगवेगळे संप्रदाय निर्माण करून आणखी हिंदू धर्माचे तुकडे केले . जय गुरुदेव .स्वाध्याय ,सत्संग ,गायत्री परिवार ,प्रजापिता ब्रह्मकुमारी ,सर्वे धर्म समभाव असे अनेक पंथ निर्माण करून लोकांना संभ्रमात पाडून मूळ वैदिक आर्य हिंदू धर्मामधून वेगळे केले आहे.अशा कार्यामुळे संस्थापकांनी वैदिक, सांख्य. आणि वैज्ञानिक तत्वांचा काला करून लोकांसमोर मांडला त्यात बरेच अज्ञानी बळी पडले.त्यांनी वेदशास्त्र ,पुराने अभंग गीता इत्यादीचे पुरावे सादर करून स्वमत सिद्धांत मांडले.....नंदकिशोर म कुबडे ....

स्वाध्याय अतिक्रमण

पांडुरंगशास्त्री आठवल्यांकडून तुकोबांविषयी खोटारडा प्रचार ...म्हणे तुकाराम महाराजांपासून इश्वर दूरच राहिला पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी दशावतारावर अनेक प्रवचने दिली. त्याचे संकलन ‘दशावतार' या नावाच्या पुस्तकात स्वाध्याय परिवारातर्फे करण्यात आले आहे. माझ्याकडे या पुस्तकाची ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली दुसरी आवृत्ती आहे. स्वाध्याय परिवारातर्फे चालविल्या जाणा-या सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ही हेटाळणी कुटाळकीच्या पातळीवरची आहे.   तुकोबांनी आठ-आठ जन्म घेऊनही ईश्वर त्यांच्यापासून दूरच राहिला, असा खोटा प्रचार आठवले करतात. पुस्तकातील ‘अवतार मीमांसा' नावाच्या पहिल्याच प्रकरणात हा प्रकार आठवल्यांनी केला आहे.  या विवेचनातील आठवल्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत : . ट्रान्समायझेशन म्हणजे म्हणजे उत्क्रांतीवादाच्या पद्धतीने विकास करीत दिव्यमानव बनून मनुष्याने वर येणे. उदाहरणार्थ, तुकाराम महाराज आठ आठ जन्म घेऊन स्वत:चा विकास करीत राहिले, परंतु ईश-चैतन्य मात्र स्वत: दूरच उभे राहिले..१ . आज वारकरी सांप्रदाय महाराष्ट्राचा मुख्य धर्म आहे... ‘. ..दर एक

राष्ट्रधर्म: शाम मानव ... हिंदू विरोधी भोंदू सुधारक !

राष्ट्रधर्म: शाम मानव ... हिंदू विरोधी भोंदू सुधारक ! :            अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा सरचिटणीस शाम मानव हा  तद्दन ढोंगी माणूस असल्याचा अनुभव मला १० वर्षांपूर्वीच आला होता. त...