पोस्ट्स

हिंदू निन्जा: खरे सत्य चाला ..... धर्मनिरपेक्ष बुद्धी म्हणजे नेम...

हिंदू निन्जा: खरे सत्य चाला ..... धर्मनिरपेक्ष बुद्धी म्हणजे नेम... :   भारत स्वतंत्र झाल्यापासून धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हे दोन शब्द सतत कानावर येत असतात..पण धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ हा आपल्या लोकां...

शिवजागर: अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! ( खोटा इतिहास कोण ...

शिवजागर: अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! ( खोटा इतिहास कोण ... : दोन भिन्न जातीचे असूनही  या दोन संतांचे अंतर्यामी एकच असलेले विचार आपण मागच्या लेखात पहिले. लोकांच्या उद्धारासाठी झटत ईश्वरप्राप्ती साधणा...

Koham aka who am I? - देहम नाहम कोहम सोहम!: प्रताप आसबे - ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर वाद

Koham aka who am I? - देहम नाहम कोहम सोहम!: प्रताप आसबे - ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर वाद : प्रताप आसबे म्हणतात की ब्राम्हणांनी खेडेकर सारख्या दुर्जनाकडे दुर्लक्ष करा मला नाही पटत - कारण आग लागल्यावर विहीर खोदण्यासारखे होईल माझ्...

श्री रविदासजी महाराज

इमेज
श्री बाबा  रविदासजी महाराज  वरसाडेकर .वडगाव [लांबे ] वटेश्वर आश्रम  tता चाळीसगाव जी जळगाव [महाराष्ट्र ]  भ्रमणध्वनी :--- ९८५०६०८५३४ वारकरी विरक्त , कीर्तनकार  श्री रविदास महाराज हे वयाच्या १८ वर्षापासून गृह्त्यग करून अखंड तनमन धनाने सेवा करतात समाजातून एक रुपयाही मागणी नकरता सेवा करतात  यांचा जीवनपट अनुभवन्याजोगा आहे महाराजांचे गाैरक्षण आहे ते स्वतःशेण काढण्या पासून सर्व प्रकारची  गायींची सेवा करतात  त्यांचे बाल्य अवस्थेपासून  विशेष संकल्प :-आजीवन ब्रम्हचारी ,धन संचय न करणे ,जीवनभर जन्म भूमी सोडून राहणे हे त्यंचे संकल्प आहेत ,   

rvidas mharaj

इमेज
  बाबा रविदास महाराज वरसाडेकर ,वटेश्वर आश्रम वडगाव लांबे   

अमृतानुभव

इमेज
अमृतानुभव कौमुदी पुस्तकाचे नाव: अमृतानुभव कौमुदी लेखक: श्री बाबाजी महाराज पंडित प्रस्तावना: डॉ. धुंडिराज विनोद. -१- अमृतानुभव हे एक सूर्यबिंब आहे. श्री श्री श्री बाबाजींनी त्या सूर्यबिंबाचे किरण महाराष्ट्रीय जनतेच्या अंत:करणात परावर्तित करण्यासाठी या कौमुदी नामक प्रभातरल महाभाष्याचा आविष्कार केला आहे. ही ‘कौमुदी’ अवलोकन करताना बुद्धीच्या डोळयांना शीण पडत नाही, ते दुखावत नाहीत, सुखावत असतात आणि सारखे सुखावलेलेच राहतात. अंत:चक्षूंना तर ही ‘कौमुदी’ म्हणजे भव्य-दिव्य नेत्रोत्सव वाटतो. या ‘अमृतानुभव कौमुदी’च्या शांत मधुर प्रकाशामागे श्री. गुलाबराव महाराज यांच्या आत्मप्रभेचा ठाणदिवा व श्रीज्ञानेश्वर माऊलीचा प्रसादचंद्रमा, अशी दोन तेजो-बिंबे अद्वयानंद-वैभवांत विलसत असल्याचा मला तरी स्वयंस्पष्ट प्रत्यय येत आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलीने गुलाबराव महाराजांना जो ‘अमृतानुभव’ दिला, जी ‘अपरोक्षानुभूति’ दिली, ‘जे ये हृदयीचे ते हृदयी घातले’ ते संविद्रहस्य कौमुदीच्या रजतरसात महाराष्ट्रजनतेसाठी श्री बाबाजी महाराज पंडित यांनी साकार करून ठेवले आहे. -२- श्री शंकराचार्यांची ‘अपरो

|| भारतमाता ||

इमेज
वंदेमातरम् भारतीय संकृतीचा लोप आणि वाढते धर्म प्रदूषण, याचा विचार केला पाहिजेअसे मला वाटले आणि हा लेख लिहिला वाचकांना आवडेल अशी आशा आहे ह्या लेकात धर्म,संस्कृती ,देश ,समाजव्यवस्था ,जातीयता अशा अनेक विषयावर लेख सादर केले आहे तरी आपण आपली प्रतिक्रिया नोद्वावी हि विनंती ,                                                                                                                                                                                                                                                         || भारतमाता ||                                            सर्व धर्म समभाव अशी कल्पना जरी केली तरी आजचे चित्र जरा वेगळेच आहे आहे ह्या मातृबुमिची काळी माती मस्तकाला लाऊन वंदन करणारी आपली संस्कृती , परंतु काही धर्मद्रोही एकत्र येऊन संपून संस्कृतीला विकृती आणली आहे आज स्वातत्र्य मिळून बरेच दिवस झाले परंतु अजूनही स्वतंत्रतेचा अनुभव येत नाही कुठेना कुठे आपण अडकलेलो अआढळतोच कुठे हुकुमशाहि कुठे नोकरशाही कुठे लीडरशाही तर कुठे गुंडेशाही संपूर्ण क्ष